Download Now Banner

This browser does not support the video element.

काटोल: तात्काळ पंचनामे करून दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची चरणसिंग ठाकूर यांनी केली निवेदनाद्वारे मागणी

Katol, Nagpur | Sep 30, 2025
काटोल नरखेड परिसरासह संपूर्ण विदर्भात झालेल्या सततच्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे या भागातील प्रमुख फळपिके असलेले संत्रा व मोसंबी या बागायती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होऊन शेतकरी बांधवांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दिवाळीपूर्वीच तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us