Download Now Banner

This browser does not support the video element.

जरांगेला गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला गुणरत्न सदावर्ते

Andheri, Mumbai suburban | Sep 3, 2025
आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून मनोज जारंगेला गावाकडे पाठवण्यासाठीच सरकारने शासन निर्णय आला असून या निर्णयामुळे कोणताही फरक पडणार नसल्याचे यावेळी टीका सदावर्ते यांनी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us