Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: कोणताही नेता आला तर त्यांना त्रास देऊ नका, तो आपला दुश्मन जरी असला तरी मनोज जरांगे पाटील

Mumbai, Mumbai City | Aug 31, 2025
कोणताही नेता आला तर त्यांना त्रास देऊ नका, तो आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा आपल्याकडे नेते यायला भेतील. नेते आल्यावर तुम्ही गोधळ घालत असाल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत नेत्यांचा सन्मान करा. ज्यावेळेस असं वाटेल की, आरक्षण भेटत नाही, त्यावेळेस पाहू काय करायचं आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us