नाशिक: हनुमान नगर ते औरंगाबाद नाका पथदिपे बंद : नागरिक त्रस्त
Nashik, Nashik | Nov 25, 2025 नाशिक स्मार्ट सिटी चा वाजा गाजा करत असताना गेल्या अनेक दिवसापासून औरंगाबाद नाका ते हनुमान नगर परिसरात पथदिपे बंद असे आहे हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने या ठिकाणी अंधार असल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत आहे तरी महा पालिका प्रशासन व महामार्ग प्रशासन यांनी लवकरात लवकर या रस्त्यातील पद्धती लावावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे